आधी सोडून आपली स्वतंत्रता का स्विकरावी परतंत्रता बोलणारे हेमाड पंत
आपले सर्वस्व साईं नाथांच्या चरणी अर्पण करतात
हा साईं नाथाच माझा पकडून पानी (हात) स्वतः च्या चरित्राला गिरवतिल । माझ्याकडून लिहून घेतील । असे म्हणतात ।
मी तो केवळ निमित्त मात्र ।
बाबा माझ्याकडून स्वतः त्यांचे कार्य करुन घेत आहेत असे ते म्हणतात ।
गीतेतिल कर्म अकर्म ब्रह्मार्पण करणे ते हेच आहे ।
आपल्या प्रत्येक कार्याचा कर्ता हा मी नसून "तो " आहे हा दृढ भाव भक्ताला त्या कर्माच्या फला पासून , फलाशे पासून , अहंकारा पासून दूर ठेवतो ।
हा देहचि नाही जेथे अपुला ।
तोचि साईं चरणी समर्पिला ।
मग तयाच्या चलन वलनाला ।
काय अपुला अधिकार ।
देहातिल सूक्ष्म अति सूक्ष्म हालचाल त्यांच्या इच्छेने च होते ह्याची जाणीव ।
माझी प्तत्येक कृती त्याच्या इच्छेने च ह्वावी ही इच्छा ।
कृती करण्यासाठी धड्पड़ाने ।
साचार वानर सैनिक बनण्याचा प्रयत्न करणे । आणि ती कृती पूर्ण झाल्या वर ती सदगुरु ने च माझ्या कडून करुन घेतली ही जाणीव (रावण वध रामच करणार मी फ़क्त वानर सैनिक बनुन राहणार )
हाच भगवान श्री कृष्णाने सांगितलेला निष्काम कर्म योग ।
हेच हेमाड पंतांचे भक्ती शिखरी चढ़ विने ।
अंबज्ञ
आपले सर्वस्व साईं नाथांच्या चरणी अर्पण करतात
हा साईं नाथाच माझा पकडून पानी (हात) स्वतः च्या चरित्राला गिरवतिल । माझ्याकडून लिहून घेतील । असे म्हणतात ।
मी तो केवळ निमित्त मात्र ।
बाबा माझ्याकडून स्वतः त्यांचे कार्य करुन घेत आहेत असे ते म्हणतात ।
गीतेतिल कर्म अकर्म ब्रह्मार्पण करणे ते हेच आहे ।
आपल्या प्रत्येक कार्याचा कर्ता हा मी नसून "तो " आहे हा दृढ भाव भक्ताला त्या कर्माच्या फला पासून , फलाशे पासून , अहंकारा पासून दूर ठेवतो ।
हा देहचि नाही जेथे अपुला ।
तोचि साईं चरणी समर्पिला ।
मग तयाच्या चलन वलनाला ।
काय अपुला अधिकार ।
देहातिल सूक्ष्म अति सूक्ष्म हालचाल त्यांच्या इच्छेने च होते ह्याची जाणीव ।
माझी प्तत्येक कृती त्याच्या इच्छेने च ह्वावी ही इच्छा ।
कृती करण्यासाठी धड्पड़ाने ।
साचार वानर सैनिक बनण्याचा प्रयत्न करणे । आणि ती कृती पूर्ण झाल्या वर ती सदगुरु ने च माझ्या कडून करुन घेतली ही जाणीव (रावण वध रामच करणार मी फ़क्त वानर सैनिक बनुन राहणार )
हाच भगवान श्री कृष्णाने सांगितलेला निष्काम कर्म योग ।
हेच हेमाड पंतांचे भक्ती शिखरी चढ़ विने ।
अंबज्ञ
No comments:
Post a Comment