राम विजय संन्यसच्या कथेत बाबा त्याला म्हणतात भागाव्याला बट्टा लावला ।
खरी विरक्ति वैराग्य आणि भगवे कपडे घालून वैरागी रूप धारण करणे ह्या तील फरक बाबा आम्हाला ह्या अध्यायात सांगतात ।
मन बुध्यादी इन्द्रियगण ।
अवघा जड़ ही जेथे ओळ्खण तेथेच "विरक्ति " प्रकटेल जाण ।
सारिल आवरण ज्ञानाचे ।
ह्या मधे बाबा आम्हाला विरक्ति प्रकटेल असे म्हणतात ।
कधी तर जेव्हा सर्व इन्द्रिय जड़ म्हणजे निष्क्रिय आहेत हे जाणल्यावर । म्हणजे खरा कर्ता हा वेगळा आहे हे जणल्यवर ।
स्वरुपाचे जे विस्मरण ।
तेचि मायेचे अवतरण ।
शुद्ध पूर्णानंद स्मरण ।
तोचि मी चैतन्यघन रूप ।
म्हणजे आपल्या ठाई सुद्धा बाबाच कार्य करत आहेत हे जाणल्यावर ।
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।
अम्बज्ञ।
--
खरी विरक्ति वैराग्य आणि भगवे कपडे घालून वैरागी रूप धारण करणे ह्या तील फरक बाबा आम्हाला ह्या अध्यायात सांगतात ।
मन बुध्यादी इन्द्रियगण ।
अवघा जड़ ही जेथे ओळ्खण तेथेच "विरक्ति " प्रकटेल जाण ।
सारिल आवरण ज्ञानाचे ।
ह्या मधे बाबा आम्हाला विरक्ति प्रकटेल असे म्हणतात ।
कधी तर जेव्हा सर्व इन्द्रिय जड़ म्हणजे निष्क्रिय आहेत हे जाणल्यावर । म्हणजे खरा कर्ता हा वेगळा आहे हे जणल्यवर ।
स्वरुपाचे जे विस्मरण ।
तेचि मायेचे अवतरण ।
शुद्ध पूर्णानंद स्मरण ।
तोचि मी चैतन्यघन रूप ।
म्हणजे आपल्या ठाई सुद्धा बाबाच कार्य करत आहेत हे जाणल्यावर ।
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।
अम्बज्ञ।
--
No comments:
Post a Comment